शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्ह्यातील वनमजुरांना सेवेत कायम करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

पेठ : वर्षानुवर्ष तुटपुंज्या रोजंदारीवर वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वन विभाग व वन विकास महामंडळातील रोजंदारी वनमजुरांना कायम ...

पेठ : वर्षानुवर्ष तुटपुंज्या रोजंदारीवर वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वन विभाग व वन विकास महामंडळातील रोजंदारी वनमजुरांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणीसाठी भारतीय वन कामगार सेनेच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांना साकडे घालण्यात आले आहे.

सोमवारी वनकामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आ. हिरामण खोसकर यांची भेट घेऊन आगामी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील उर्वरित वनमजुरांना कायम करण्याच्या प्रलंबित मागणीबाबत मुद्दा उपस्थित करून रोजंदारी वनमजुरांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट आहिरे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, रवींद्र गांगुर्ड, राजाराम सूर्यवंशी, अनाजी आवारे, वसंत दुगल, धर्मराज भवरे, सीताराम कोठरे यांच्यासह वनकामगार उपस्थित होते.

---------------------------

भारतीय वन कामगार सेनेच्या वतीने आ. हिरामण खोसकर यांना निवेदन देताना पोपट आहिरे, भाऊसाहेब शिंदे, रवींद्र गांगुर्ड, राजाराम सूर्यवंशी, अनाजी आवारे, वसंत दुगल, धर्मराज भवरे, सीताराम कोठरे आदी. (२९ पेठ १)

===Photopath===

290621\29nsk_4_29062021_13.jpg

===Caption===

२९ पेठ १