शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

वार्शी धरणातून खर्डेसाठी पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:12 IST

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या ...

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या कालव्याला पाणी सोडावे याकरिता वारंवार पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप पावेतो याची दखल घेतली गेलेली नाही. वार्शी धरणातून खर्डे येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे, मात्र गाव या कालव्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने संबधित विभागावर लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खर्डे गाव हे अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विहिरींनी तळ गाठला होता. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने सिंचनासाठी आता कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, सुनंदा ठोंबरे, येवाजी गांगुर्डे, दौलत गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, भिका सोनवणे, उत्तम सोनवणे, माधव ठोंबरे, नंदू देवरे, आनंदा सोनवणे, दादाजी गांगुर्डे, अण्णा गवारे, जिभाऊ गांगुर्डे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - २४ वार्शी डॅम

वार्शी धरणातून खर्डे गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, माधव ठोंबरे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी.