शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वार्शी धरणातून खर्डेसाठी पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:12 IST

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या ...

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या कालव्याला पाणी सोडावे याकरिता वारंवार पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप पावेतो याची दखल घेतली गेलेली नाही. वार्शी धरणातून खर्डे येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे, मात्र गाव या कालव्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने संबधित विभागावर लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खर्डे गाव हे अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विहिरींनी तळ गाठला होता. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने सिंचनासाठी आता कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, सुनंदा ठोंबरे, येवाजी गांगुर्डे, दौलत गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, भिका सोनवणे, उत्तम सोनवणे, माधव ठोंबरे, नंदू देवरे, आनंदा सोनवणे, दादाजी गांगुर्डे, अण्णा गवारे, जिभाऊ गांगुर्डे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - २४ वार्शी डॅम

वार्शी धरणातून खर्डे गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, माधव ठोंबरे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी.