शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वार्शी धरणातून खर्डेसाठी पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:12 IST

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या ...

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या कालव्याला पाणी सोडावे याकरिता वारंवार पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप पावेतो याची दखल घेतली गेलेली नाही. वार्शी धरणातून खर्डे येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे, मात्र गाव या कालव्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने संबधित विभागावर लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खर्डे गाव हे अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विहिरींनी तळ गाठला होता. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने सिंचनासाठी आता कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, सुनंदा ठोंबरे, येवाजी गांगुर्डे, दौलत गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, भिका सोनवणे, उत्तम सोनवणे, माधव ठोंबरे, नंदू देवरे, आनंदा सोनवणे, दादाजी गांगुर्डे, अण्णा गवारे, जिभाऊ गांगुर्डे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - २४ वार्शी डॅम

वार्शी धरणातून खर्डे गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, माधव ठोंबरे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी.