शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

वार्शी धरणातून खर्डेसाठी पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:12 IST

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या ...

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या कालव्याला पाणी सोडावे याकरिता वारंवार पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप पावेतो याची दखल घेतली गेलेली नाही. वार्शी धरणातून खर्डे येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे, मात्र गाव या कालव्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने संबधित विभागावर लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खर्डे गाव हे अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विहिरींनी तळ गाठला होता. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने सिंचनासाठी आता कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, सुनंदा ठोंबरे, येवाजी गांगुर्डे, दौलत गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, भिका सोनवणे, उत्तम सोनवणे, माधव ठोंबरे, नंदू देवरे, आनंदा सोनवणे, दादाजी गांगुर्डे, अण्णा गवारे, जिभाऊ गांगुर्डे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - २४ वार्शी डॅम

वार्शी धरणातून खर्डे गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, माधव ठोंबरे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी.