शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ओझरखेड कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:11 IST

लासलगांव : निफाड तालुक्यात दुष्काळजण्य परिस्थिति असून जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे.

लासलगांव : निफाड तालुक्यात दुष्काळजण्य परिस्थिति असून जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. यासाठी ओझरखेड कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडावे जेणेकरून पूर्व भागातील गाव पिण्याचे पाण्याचा प्रश्न आणि शेवटची पिके वाचतील जेणेकरून येणाऱ्या वर्षात शेतक-यांना आर्थिक उतपन्न चांगले राहील या मागणीचे निवेदन पालखेड कालवा मुख्य अभियंता राजेंद्र भाट यांना देण्यात आले. ओझरखेड कालव्यावरील शिरवाडे, वावी,सावरगाव,सरोळे खडक माळेगाव खानगाव वनसगाव,थेटाळे, कोटमगाव,टाकळी विंचूर, पिंपळद,वाळकेवाडी, वाहेगाव ,वाकी आदी गावांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरु वात झाली आहे. जी काही थोडी फार पिके पावसाच्या भरोसा वर केलेली होती तिही जळण्याच्या मार्गावर असून विहिरींनी तळ गाठलेला आहे. जनावरांना चा-याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ओझरखेड कालव्याचे आवर्तन सोडण्यात यावे, जेणेकरून पूर्वभागातील कालवा लाभक्षेत्रात त्याचा फायदा होईल. या मागणीचे निवेदन पालखेड विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र भाट यांना देण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडक माळेगाव सरपंच दत्ता रायते ,कोटमगाव सरपंच तुकाराम गांगुर्डे, ब्राह्मणगाव सरपंच मंगेश गवळी, माजी सरपंच बाळासाहेब रायते, उपसरपंच राजेंद्र रायते, चेअरमन शंकर शिंदे, ईश्वर शिंदे, संतोष बोराडे, माधव शिंदे, संतोष गोराडे, रवींद्र पाचोरकर, पंढरीनाथ पवार, निलेश शिंदे, बंडु शिंदे, धनंजय काळे, मुकुंद काळे, नंदू काळे आदींसह परिसरातील गावांच्या पाणीवापर संस्थांचे चेअरमन, सोसायटी चेअरमन ,सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक