शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रेशन मागणीसाठी जनवादी महिला संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2015 22:38 IST

रेशन मागणीसाठी जनवादी महिला संघटनेचे निवेदन

नाशिक : रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या सणासुदीचे दिवस असून, पुरवठा खात्याच्या निष्काळजीपणाने रेशन दुकानांना पुरेसा धान्याचा साठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. अगोदरच महागाईमुळे नागरिक मेटाकुटीस आलेले असताना त्यात अन्नधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याने प्रत्येकाला दोन रुपये दराने ३५ किलो धान्य द्यावे, दहा लिटर घासलेट, डाळींचा स्वस्त दरात पुरवठा करावा, रवा, मैदा, तूप, तेल रेशनवर उपलब्ध करून द्यावे, रेशन घोटाळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी वसुधा कराड, मनीषा देशपांडे, सिंधू शार्दुल, मंगला पाटील, श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, किसन ठोंबरे, शारदा कदम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)