शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पावसाळी गटार योजनेच्या फेरचौकशीची मागणी

By admin | Updated: June 19, 2017 18:51 IST

महापालिका महासभा : पावसाळीपूर्व कामांबाबतही प्रश्नचिन्ह

नाशिक : गेल्या बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर शहर जलमय होण्यास पावसाळी गटार योजनेतील त्रुटीच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत या योजनेची फेरचौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी महापालिकेच्या महासभेत केली. याचवेळी, पावसाळीपूर्व कामांबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला.महापालिकेच्या महासभेत दि. १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीचे जोरदार पडसाद उमटले. विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सुमारे चार तास चर्चा झाली. यावेळी कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी पावसाळी, भूमिगत गटार योजना सदोष असल्यानेच शहरातील बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याचे सांगत नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याचे सांगत पावसाळी गटार योजनेची खोलात जाऊन चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.