शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

डास प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी

By admin | Updated: September 13, 2014 22:12 IST

डास प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी

नाशिक : वेगाने विस्तारणाऱ्या उपनगरांमध्ये ओसाड भूखंडांवर साचत चाललेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे डासांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. ओसाड जागेवर साचलेल्या कचऱ्यामुळे आणि त्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे डबके निर्माण होत असून, डासांची पैदास वाढीस लागली आहे. त्यातून साथीचे रोग पसरण्याआधीच नाशिक महानगरपालिकेने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचून त्यातही डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इंदिरानगर परिसरातील चेतनानगर, कलानगर, चर्चजवळील तसेच मागील परिसरात पाणी साचल्याने अनेक डबकी निर्माण झालेली दिसतात. त्यामुळे आरोग्यची धूरफवारणी यंत्राची गाडी आणि मलेरिया विभागाचे कर्मचारी परिसरात दिसतच नसल्याने महापालिका साथीचे रोग पसरण्याची वाट पाहत आहे काय, असा प्रश्न विचारला जातो आहे.