शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंड पिंप्री धरणातील पाणी ओतूर धरणात टाकण्याची मागणी

By admin | Updated: January 18, 2016 22:09 IST

मार्कंड पिंप्री धरणातील पाणी ओतूर धरणात टाकण्याची मागणी

ओतूर : कळवण तालुक्यातील मार्कंड पिंप्री धरणातील पाणी उजवा कालवा काढून पाटचारीने ओतूर धरणात टाकण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.ओतूर धरणाचे पाणी गळती थांबविण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. गळती थांबली तर पाणीसाठा टिकणार आहे. परंतु ओतूर धरणाच्या वरती मुळाणे, मोहदर, वडाळे येथे पाझर तलाव असल्याने पाहिजे तसा पाणीसाठा धरणात होत नाही. त्यामुळे दरवर्षी सांडवा उशिरा पडतो व वरील मुळाणे खोऱ्यातूनही पाण्याची आवक कमी असल्याने सदरचा पाणी कव्हरेज एरिया कमी पडतो. जर मार्कंड पिंप्री धरणातून उजवा कालवा काढून सादड विहिरीमार्गे ओतूर धरणात पूरपाणी टाकले तर धरणात मेअखेरपर्यंत दरवर्षी पाणी राहील. म्हणून या धरणाखालील असंख्य गावांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच पाटचारीचे अंतर तीन ते चार कि.मी. असल्याने सोयीचे असणार आहे. याबाबत जे. पी. गावित यांनीही लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)