शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

महापालिका गाळे भाडेवाढीची आकारणी न करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:31 IST

नाशिकरोड : मनपाच्या भाडेतत्त्वावरील गाळेधारकांनी मार्च २०१७ पर्यंत भाडे भरलेले असल्याने त्यांच्याकडून भाडेवाढ केलेल्या फरकाची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मनपाच्या भाडेतत्त्वावरील गाळेधारकांनी मार्च २०१७ पर्यंत भाडे भरलेले असल्याने त्यांच्याकडून भाडेवाढ केलेल्या फरकाची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मनपा मालकीच्या गाळेधारकांना मनपाने २०१७ मध्ये गाळ्यांच्या भाड्यात वाढ केल्याचे सांगून ती भाडेवाढ २०१४ पासून लागू केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गाळेधारकांकडे थकबाकी दाखविण्यात येत असून, थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाकडून गाळे सील करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत नाशिक शहरातील मनपाचे भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाळेधारकांनी सोमवारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन मार्च २०१७ अखेरपर्यंत गाळेधारकांनी मनपाकडे भाडे भरलेले आहे. त्यामुळे मनपाने २०१४ पासून लागू केलेली भाडेवाढ जी फरकाची रक्कम आकारणी करू नये. तसेच अवास्तव भाडेवाढ न करता वाजवी भाडेवाढ करावी, अशी मागणी प्रत्येक व्यापाऱ्याने मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या पत्रात केली आहे. यावेळी सुधीर भट्टड, सोमनाथ झारेकर, वासूशेठ आलठक्कर, हुकूमचंद कोचर, कुलदीप लोकवाणी, किरण झारेकर, दिलीप कोचर, सुनील बेदमुथा, अभय धाडीवाल, पुखराज कोठारी, सुभाष चोपडा आदींंसह शहरातील व्यापारी उपस्थित होते.