शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धाडसी मुलींना राष्टÑपती पुरस्कार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:40 IST

अजंग शिवारातील ढवळीविहीर शिवारात महिला शेतमजुरांना नेणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला झालेल्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवून पाच महिलांचे प्राण वाचविणाºया निकिता सोनवणे, सपना पगारे व त्यांना मदत करणाºया गायत्री मांडवडे यांचा राज्य शासनाने राष्टÑपती शौर्य पदक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ यांच्यासह पदाधिकाºयांनी प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव : अजंग शिवारातील ढवळीविहीर शिवारात महिला शेतमजुरांना नेणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला झालेल्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवून पाच महिलांचे प्राण वाचविणाºया निकिता सोनवणे, सपना पगारे व त्यांना मदत करणाºया गायत्री मांडवडे यांचा राज्य शासनाने राष्टÑपती शौर्य पदक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ यांच्यासह पदाधिकाºयांनी प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मंगळवारी ढवळीविहीर शिवारात दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सात महिलांचा मृत्यू झाला. या अपघातातील कमळ गोविंद, ताई मांडवडे, वंदना सोनवणे, सुवर्णा बंदरे, व अन्य दोन महिलांचे या मुलींनी धाडस दाखवून प्राण वाचविले. त्यामुळे या मुलींचा सन्मान करून राष्टÑपती शौर्य पदक द्यावे, अशी मागणी वाघ यांच्यासह दत्ता चौधरी, यशपाल बागुल, किरण पाटील, विकी चव्हाण, राहुल गायकवाड, सागर पाटील, युवराज देवरे, जिभाऊ रौंदळ, कल्पेश पाटील, अंकुश शिंदे, मनोज जगताप, दीपक अहिरे, दिनेश बोरसे, शिरीश पाटील आदींनी केली आहे.