शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

दुष्काळ निवारनार्थ पश्चिम नद्यांचे पाणी अडवा जीवा पांडू गावीत यांची मागणी

By admin | Updated: December 12, 2014 01:45 IST

दुष्काळ निवारनार्थ पश्चिम नद्यांचे पाणी अडवा जीवा पांडू गावीत यांची मागणी

नाशिक : जिल्'ातील दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पश्चिमेकडे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी जलसंधारणाचे लहान मोठे प्रकल्प राबवून तसेच या बंधाऱ्यांतून हे पाणी बोगद्यातून वळण बंधाऱ्यात टाकून ते गिरणा-तापी खोऱ्यात सोडावे,अशी मागणी सुरगाणा-कळवणचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी नागपूर विधानसभेच्या दुष्काळावरील चर्चेत केली. विधानसभेतील दुष्काळाविषयक चर्चेत आ. गावीत यांनी सहभागी घेऊन जिल्'ातील दुष्काळ निवारनार्थ विविध उपाययोजना मांडल्या. त्यात जिल्'ात नेहमीच ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो. दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे गिरणा व तापी खोऱ्यात सोडून ते पाणी गिरणा व जायकवाडी धरणासारखी अजून साठवण धरणे बांंधून द्यावे. तसेच हे पाणी दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीसाठी द्यावे. तसेच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी व शेतमजुर बांधवांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने बरोबरच त्वरीत दुष्काळी कामे सुरू करून, मागेल त्याला काम दिले पाहीजे. ही कामे प्रामुख्याने सिंचनाची असली पाहीजे. तसेच मजुराला वेळेवर व पुरेशी मजुरी मिळाली पाहीजे. कोणीही शेतमजुर अथवा शेतकरी गाव सोडून अन्यत्र कामे शोधण्यासाठी जाणार नाही,याची सरकारने काळजी घ्यावी व शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषीत करावे,अशी मागणी आ. जीवा पांडू गावीत यांनी केली(प्रतिनिधी)