शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

करपा रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 15:14 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनॅशनल आदिवासी फेडरेशनच्यावतीने तहसिलदारांना निवेदन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.एकीकडे कोरोनाचे संकट त्यात कर्जबाजारी होऊन का होईना शेती मशागतीची कामे पूर्ण करून भात शेतीची लागवड केली आणि मध्येच आता करपा रोगाचे शेतकºयांच्या मुळावर आलेले उभे संकट यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकºयांना फक्त शासनाच्या पंचनामे आणि नुकसान भरपाईचीच आशा आहे. नुकसान झालेल्या भात शेतीची प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करून सदर नुकसानग्रस्त पिकांची शासनाने पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे यांनी निवेदनाद्वारे इगतपुरीचे तहसीलदार यांना दिले.या वेळी पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी, आदिवासी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम वारघडे, राम शिंदे, गणेश कवटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.प्रतिक्रि या...एकीकडे शेतकरी समृद्ध झाला असा बडेजाव अनेक नेतेमंडळी करतात परंतू करपा रोगामुळे अनेक शेतकर्यांची भात शेती संपुष्टात आली तरी सुद्धा एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी अद्यापही शेतकर्यांच्या बांधावर सुद्धा गेला नाही. प्रशासनाने त्विरत प्रत्यक्षात नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शेतकर्यांना दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी तरच खर्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल.- डॉ. श्रीराम लहामटे. युवा राज्य अध्यक्ष, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी