शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी

By admin | Updated: August 2, 2015 23:51 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी

दिंडोरी : गेल्या चार ते पाच वर्षापासून दिंडोरी-पेठ तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत न देता संपूर्णं कर्जमाफी देण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार धनराज महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दिंडोरी-पेठ तालुक्यात सततच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपिकांचे व दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. निर्यातक्षम द्राक्ष माती मोल भावाने विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. सातत्याने होणारे नुकसान न भरून येण्यासारखे असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्त्या करीत आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले असतांना देखील आश्वासन पूर्ती करण्यात आली नसून, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी पावसाळी अधिवेशनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)