शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी पूर्वीच्या योजना पूर्ववत ठेवण्याची मागणी

By admin | Updated: November 2, 2015 23:40 IST

शेतकऱ्यांसाठी पूर्वीच्या योजना पूर्ववत ठेवण्याची मागणी

येवला : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकृषी संचार योजनेचे समायोजन करून नवीन येणारी योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पूर्वीच्या तीनही योजना पूर्ववत सुरू ठेवून नव्याने येणाऱ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अधिक लाभ द्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉँग्रेसने तहसीलदार शरद मंडलिक व बीएसएनएलचे उपमंडल अधिकारी अविनाश पाटील यांच्याकडे केली आहे.कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढावा, संपर्काचे अडथळे दूर होऊन त्यांच्यात कमी खर्चात व सवलतीच्या दरात समन्वय साधला जावा, या हेतूने तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी संचार योजना सुरू केली होती. यापूर्वीचे सर्व कृषी ग्राहकांना १०९, १०८, १२८ असे मासिक भाडे होते. यामध्ये ग्राहकांना ग्रुप अंतर्गत बोलणे मोफत, इतर नेटवर्कसाठी ४०० मिनिटे , बीएसएनएल ते बीएसएनएल ग्राहकासाठी १०० मिनिटे, एसएमएस इतर किंवा बीएसएनएल ग्राहकासाठी ४०० एसएमएस, १ जी बी इंटरनेट मिळत होते. परंतु आता बीएसएनएल ने तीनही योजनाचे समायोजन करून नवीन कृषी कार्ड योजना सुरू केली आहे. कृषी संचार योजनेच्या विद्यमान शेतकरी ग्राहकांना घेता गेल्या ५ वर्षापासून सुरु असलेल्या योजनेचे समायोजन करून शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा डाव सरकारचा आहे. समायोजनाच्या नावाखाली नव्याने येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्याची आर्थिक लुट व फसवणूक करत आहे. तत्कालीन सरकारची कृषी संचार योजना शेतकऱ्यामध्ये विशेष लोकिप्रय होती. त्यामुळे सत्ताधारी सरकारने सूडबुद्धीने योजना बंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर साहेबराव मढवई, दीपक लोणारी, सुदाम सोनवणे आदिसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.