शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अतिक्रमणाची मोजणी करण्याची मागणीत्

By admin | Updated: December 10, 2015 23:28 IST

अतिक्रमणाची मोजणी करण्याची मागणीत्

र्यंबकेश्वर : शंकरानंद सरस्वती यांचा आक्षेपत्र्यंबकेश्वर : शहरात लवकरच अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील घरांची मोजणी करून अतिक्रमण केलेली बांधकामे काढण्यात येणार असून, अनेक घरांवर नगर परिषदेचा हातोडा चालणार आहे. त्यामुळे येथील गोरगरिबांवर बेघर होण्याची वेळ आल्याने आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती ऊर्फ भगवान बाबा यांनी या मोहिमेवर टीका करत, प्रथम म्हातारओहळातील अतिक्रमणे काढा आणि नंतर गरिबांच्या घरांना हात लावा, असे खडे बोल नगर परिषद प्रशासनाला सुनावले आहेत. शहरातील विविध भागात अनेक गरीब कुटुंबांनी संसार थाटले असून, यातील झोपड्यांना नगर परिषदेने मूलभूत सोयीसुविधा देऊन तात्त्विक स्वरूपात मान्यता दिली आहे. मात्र नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत या झोपड्यांवर हातोडा चालणार असल्याने येथील आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती यांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे शहरातील म्हातारओहळ व नीलगंगा या नाल्यांचा प्रवाह एकत्र होऊन नदीचे स्वरूप प्राप्त होऊन गोदावरी प्रवाहित होते. मात्र, याच नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. सीताराम आश्रमापासून ते थेट कुशावर्त चौकापर्यंत वाहणाऱ्या या नाल्यांवर अनेक अतिक्रमणे आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने अगोदर या अतिक्रमणांची मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यानंतरच गरिबांच्या घरांची मोजणी करावी, असे शंकरानंद सरस्वती म्हणाले. गरिबांच्या घरांचेच मोजमाप करून त्यांच्यावरच कारवाई करणे म्हणजे त्यांच्याविषयी ही सापत्न वागणूक ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर) ’ नाशिक : शरणपूररोडवरील व्यावसायिक इमारतीभोवती दुचाकी, चारचाकी वाहनांचा विळखा पडल्याचे दिसते. इमारतीच्या नियोजित पार्किंगमध्ये वाहने उभी असतातच; मात्र इमारतीच्या चारही बाजूंनी वाहनांचा वेढा पडल्याचे दिसते.