शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:09 IST

कोरोना संसर्गामुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना शासन निर्णयाची व शेतीविषयक योजनांची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या ...

कोरोना संसर्गामुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना शासन निर्णयाची व शेतीविषयक योजनांची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यास विलंब होत होता. परिणामी शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचे गुडघे यांनी निवेदनात म्हटले आहे. केंद्र शासनाचा कृषी विभाग शेतकरी हितासाठी परिपत्रक काढते मात्र, स्थानिक स्तरावर अधिकारी याची दखल घेत नसल्याने केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत कर्ज मिळावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज संबंधित विभागाकडे दाखल केले आहेत. संबंधित बँक अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजना बारगळण्याची शक्यता निर्माण झाल्याने याप्रकरणी तात्काळ दखल घेण्याची मागणीही निवेदनात गुडघे यांनी केली आहे.