शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

केटीवेंअर फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:24 IST

ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात ...

ठळक मुद्देब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.

ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.महाल पाटणे जवळच्या गिरणा नदीवरील ४७ एम सी एफ टी हजार क्षमतेचा केटीवेअर बांधल्यामुळे ब्राह्मणगाव, महाल पाटणे, देवपुरपडे गिरणा काठालगतच्या शेतकºयांना शेती सिंचनसाठी या पाण्याचा चांगला उपयोग होत होता.चार वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसाने व पाटबंधारे खात्याने केटीवेअर च्या फळ्या न काढल्याने पाण्याचा प्रचंड लोट येऊन धांद्री शिवारात सदर पाणी घुसून तेथील दोन शेतकºयांचे मका पिक वाहून गेले होते. त्यावेळी परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे खात्याकडे तक्र ार करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यास भाग पाडले होते. सदर पंचनाम्या नंतर पाटबंधारे खात्याने उन्हाळ्यात नदी कोरडी असताना या ठिकाणी कॉँक्र ीट मध्ये ५० ते ७० फुटापर्यंत धक्का भिंत बांधणे गरजेचे होत.े परंतु खात्याकडून तसे काहीही करण्यात आले नाही. म्हणून त्यावेळी माजी जी. प. सदस्य पप्पू बछाव व केदा आहेर यांनी वाहने पुरवून व परिसरातील शेतकºयांनी लोकवर्गणीतून डिझेल खर्च करीत मातीचाबांध त्या ठिकाणी बांधला होता.या वर्षी गिरणा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच आॅगस्ट रोजी सदर बांध त्याच ठिकाणी फुटल्याने पुन्हा जवळील त्याच शेतकºयांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तरी पाटबंधारे खात्याने सप्टेंबर महिन्यानंतर पाणी आडवण्यासाठी व परिसरातील शेतकºयांच्या शेती सिंचनासाठी त्वरित बांध बांधणे गरजेचे आहे. मे महिन्यापर्यंत पाटबंधारे खात्याने या कामाचा प्रस्ताव तयार करून या ठिकाणी बांधून देण्याचे व नुकसानग्रस्त शेतकºयांना पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. अहिरे यांनी केली आहे.(फोटो ०८ बंधारा)