शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भारनियमन रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:34 IST

पेठ : एकीकडे वाढत्या उष्णतेने जनावरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असताना वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे पिके वाचविणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविजेचा वापर कमी असल्याने भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा.

पेठ : एकीकडे वाढत्या उष्णतेने जनावरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असताना वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे पिके वाचविणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.पेठ तालुक्याच्या भौगोलिक रचनेनुसार उंच भागात दुष्काळ तर खोल दरीत किंवा धरण क्षेत्रात बºयापैकी पाणी असल्याचे दिसून येते. अशा ठिकाणी शेतकरी थोड्याफार प्रमाणात उन्हाळी पिके घेतात. मात्र वीज वितरण कंपनीच्या दिवसभराच्या भारनियमनामुळे रात्री-अपरात्री पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी देण्यासाठी अंधारात चाचपडावे लागत आहे. दिवसभर लाईट नसल्याने गावांनाही पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. पेठ तालुक्यात तसाही विजेचा वापर कमी असल्याने भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा., अशी मागणी करण्यात येत आहे.