शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आषाढी एकादशीचा फराळ मागणी वाढल्याने महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:47 IST

त्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा एक प्रकारे उपवास घडत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा एक प्रकारे उपवास घडत आहे.आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा उपवास असल्याने उपवासाच्या पदार्थांना विशेष मागणी असल्याने व्यावसायिकांनी संधीचा फायदा घषत सदर व्तूंच्या दरात वाढ केली. आता हाच उपवास उद्या द्वादशीला सोडला जाईल.सकाळीच संत शिरोमणी तथा वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु निवृत्तीनाथ महाराज यांच्या नित्य नैमित्तीक परंपरे प्रमाणे एकादशीची महापुजा पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी यांनी केली. यावेळी त्र्यंबकेश्वर मधील शेकडो भाविकांनी श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीराचे ते बंद असल्याने बाहेरु नच दर्शन घेत होते. दुसरा उपाय नव्हता. गावातील शेवरे गल्लीतील असलेल्या गायधनी यांच्या वेद पाठशाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात दर्शनासाठी भाविक दर्शनासाठी अधुन मधुन येत होते. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर लोक स्वत:च करीत होते. निवृत्तीनाथ समाधी मंदीरातील विठ्ठल रखुमाई मंदीर समाधी मंदीरच बंद असल्याने तेथेही भाविक बाहेरूनच दर्शन घेत होते.दरम्यान आषाढीच्या फराळाच्या पदार्थमधील रताळी १२०, साबुदाणा ७०, शेंगदाणे ११०, खजुर १२०, गुळ ५०, बटाटे २५ रुपये किलो दराने विकले जात होते. तर केळीचा भाव ३० ते ४० रुपये डझन होता.त्र्यंबकेश्वर येथुन गेलेली संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका मंगळवारी (दि.३०) शिवशाही बसने रात्री उशीरा पोहचल्या. पारंपारिकरित्या ज्या मानाच्या विशेष सात पालख्या आहेत. त्यांचे दर्शन देखील क्र मवारी होत असते. त्र्यंबकेश्वर येथुन गेलेल्या निवृत्तीनाथ यांच्या पारखीचा चौथा क्र मांक होता.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथुन गेलेली पालखीचा महाराष्ट्रातील मानाच्या पालखीमध्ये समावेश आहे. याचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्याला भुषणावह आहे.

टॅग्स :businessव्यवसायMarketबाजार