शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चेंबर्सच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:01 IST

सातपूर : नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी.पर्यंत घेऊन जावा लागत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी.असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा,तसेच निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहिर करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन केली आहे.

ठळक मुद्देव्यापार उद्योग व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती याची माहिती दिली.

 

सातपूर : नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी.पर्यंत घेऊन जावा लागत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी.असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा,तसेच निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहिर करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन केली आहे.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.महाराष्ट्र चेंबर्स अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अडचणी मांडतांना सांगितले की,देशभरात कोरोना काळात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला व त्याकाळात सर्वच व्यापार उद्योग बंद होते.त्यामुळे अर्थचक्रही बंद झाले होते.त्याचा परिणाम व्यापार उद्योगांवर झाला आहे.या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने सरकारच्या हाताहात घालून अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री,कृषीमंत्री, ऊर्जामंत्री,आमदार,खासदार यांच्याशी पत्र व्यवहार केला.तसेच राज्यस्तरीय वेबिनारच्या माध्यमातून व्यापार उद्योग,शेतकऱ्यांशी निगडित अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. व्यापार उद्योग व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील उद्योग,कृषीसंलग्न उद्योग,वाहतूक,वीज बिलात सवलत,विदर्भात पर्यटन प्रोत्साहन योजना तसेच कोविडमुळे उदभवलेले प्रश्न यासह विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर,माजी उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,सुभाष मयेकर,गणपत बेळणेकर, चंद्रकांत मोकल,किशोर परुळेकर,सागर नागरे यांनीही चर्चेत भाग घेतला.व मागण्यांचे निवेदन दिले. 

 

टॅग्स :ChemburचेंबूरMumbaiमुंबई