शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपत्तीचा ऱ्हास

By admin | Updated: February 12, 2017 22:42 IST

वृक्षप्रेमींमध्ये नाराजी : वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप

जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंबासन गावाच्या पूर्व भागात वनविभागाचे निमधरा आणि सौंदरा अशी दोन जंगले आहेत. हिरवाईने नटलेले हे वनक्षेत्र आजूबाजूने डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. मात्र हिरवाईने बहरलेल्या वनराईकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही वनसंपत्ती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या जंगलांतील वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालत लाकूडतोड्यांनी निमधरा जंगल पुर्णत: ओसाड करून टाकल्याने, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, त्यामुळे वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तीन वर्षांपूर्वी वनविभागाने या जंगलात लाखो रुपये खर्च करून दशमूळ योजना राबविली होती. मात्र वनविभागाचे लक्ष नसल्यामुळे ही योजना बारगळली. यामुळे शासनाचा लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे.काही अंशी उरलेल्या सौंदरा जंगलातील हिरव्यागार वृक्षांकडे लाकूडतोड्यांनी आपला मोर्चा वळविल्याने बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनविभागातील जंगलसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, वेळीच वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)