शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

वनसंपत्तीचा ऱ्हास

By admin | Updated: February 12, 2017 22:42 IST

वृक्षप्रेमींमध्ये नाराजी : वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप

जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंबासन गावाच्या पूर्व भागात वनविभागाचे निमधरा आणि सौंदरा अशी दोन जंगले आहेत. हिरवाईने नटलेले हे वनक्षेत्र आजूबाजूने डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. मात्र हिरवाईने बहरलेल्या वनराईकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही वनसंपत्ती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या जंगलांतील वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालत लाकूडतोड्यांनी निमधरा जंगल पुर्णत: ओसाड करून टाकल्याने, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, त्यामुळे वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तीन वर्षांपूर्वी वनविभागाने या जंगलात लाखो रुपये खर्च करून दशमूळ योजना राबविली होती. मात्र वनविभागाचे लक्ष नसल्यामुळे ही योजना बारगळली. यामुळे शासनाचा लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे.काही अंशी उरलेल्या सौंदरा जंगलातील हिरव्यागार वृक्षांकडे लाकूडतोड्यांनी आपला मोर्चा वळविल्याने बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनविभागातील जंगलसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, वेळीच वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)