शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या विरोधातील लढ्यात यश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:35 IST

नाशिक : दुष्काळाच्या विरोधात उतरलेली पानी फाउण्डेशन आणि भारतीय जैन संघटना आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. दोन्ही संस्थांनी सुरू केलेल्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिक व गावकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असल्याने दुष्काळाविरुद्ध सुरू केलेल्या या लढ्याला निश्चित यश प्राप्त होईल, असा विश्वास अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देआमीर खान : बीजेएस प्रकल्प संचालकांशी साधला संवाद१३ तालुक्यांमध्ये दुष्काळमुक्त अभियान सुरू

नाशिक : दुष्काळाच्या विरोधात उतरलेली पानी फाउण्डेशन आणि भारतीय जैन संघटना आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. दोन्ही संस्थांनी सुरू केलेल्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिक व गावकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असल्याने दुष्काळाविरुद्ध सुरू केलेल्या या लढ्याला निश्चित यश प्राप्त होईल, असा विश्वास अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केला.उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये दुष्काळमुक्त अभियान सुरू आहे. पानी फाउण्डेशनच्या या अभियानात जेसीबी, पोकलेन मशीन्स उपलब्ध करून देत भारतीय जैन संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आहे. या पाच जिल्ह्यांतील भारतीय जैन संघटनेचे जिल्हा, तालुका प्रकल्प संचालक तसेच कार्यकर्त्यांचे चर्चासत्र धुळे येथे नुकतेच झाले. यावेळी अभिनेता आमीर खान यांनी मनमोकळा संवाद साधला. किरण राव यादेखील यावेळी उपस्थित होत्या. नाशिकचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी प्रास्ताविकात बीजेएसच्या कार्याची माहिती दिली व आदेश चंगेडिया यांनी स्वागत केले. दुष्काळमुक्त अभियानासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मिळत असलेल्या सहकाºयाचा गौरवपूर्ण उल्लेख करून आमीर खान यांनी शांतिलालजी मुथ्था यांचे विचार ऐकल्यानंतर कामासाठी हिंमत वाढते, असेही ते म्हणाले.बीजेएसचे जिल्हा प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, जळगावचे विनय पारख, नंदुरबारचे डॉ. कांतिलाल टाटिया, धुळे येथील विजय दुगड तसेच तालुका प्रकल्प संचालक प्रकाश छाजेड, सुभाष राका, रमेश चोरडिया, चंदन भळगट, सचिन कोठारी, चंद्रकांत भळघट, आशिष बोरा आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा