शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

विहिरीत पडून हरण मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST

पोलीस पाटील नितीन गायकवाड यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. शेतमालक पवार, पोलीस पाटील गायकवाड, वनसेवक कचरू आहेर, ...

पोलीस पाटील नितीन गायकवाड यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. शेतमालक पवार, पोलीस पाटील गायकवाड, वनसेवक कचरू आहेर, वनसेवक रामनाथ भोरकडे, वनमजूर नानासाहेब त्रिभुवन, शेतकरी शांताराम पवार आदींनी मृत हरणाला विहिरीतून काढून शासकीय नियमावलीनुसार शवाचे दफन केले. पिण्याच्या पाण्याच्या शोधात सदर हरीण विहिरीत पडले असावे, असा अंदाज यावेळी वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेणाऱ्या वन्यप्राण्यांचा नेहमीच बळी जात असतो. रहाडी, राजापूर, रेंडाळे, ममदापूर परिसरात वनसंवर्धन क्षेत्र असून यात हरण, काळविटांसह अन्य वन्यजीवांची मोठी संख्या आहे. दरम्यान, वन्यजीवांसाठी वनसंवर्धन क्षेत्रात पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी परिसरातील वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

फोटो- २६ येवला हरीण

===Photopath===

260221\26nsk_60_26022021_13.jpg

===Caption===

फोटो- २६ येवला हरिण