शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणांच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:17 IST

खामखेडा : गेल्या काही दिवसापासून शिवारात प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात कांदा बियाणाचे पीक दिसून येत आहे, परंतु चालू वर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या बियाणाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे.

ठळक मुद्दे कांदा बियाणात फसवणूक होऊ नये म्हणून स्वत: निर्मित कांदे बियाणे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गिरणा नदीच्या परिसरात लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा बियाणे लागते. गेल्या

यामुळे कांद्याची गळती होत नाही आणि निघाला तर त्या कांद्याचा रंग भगवा किंवा निळा निघतो. या कांद्यांना दर मिळत नाही. यामुळे शेतकºयाची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होते. म्हणून प्रत्येक शेतकरी कांद्याच्या डोंगळ्यांची लागवड करतो.शेतकरी कांद्याच्या या डोंगळ्याची लागवड दसरा झाल्यानंतर करतो. मार्च महिन्यात तो परिपूर्ण तयार होतो. यासाठी चांगला आणि दर्जेदार कांदा निघण्यासाठी शेतकरी स्वत: कांद्याचे बियाणे लागवड करतो. यासाठी तो चांगल्या प्रतीच्या कांद्याची निवड करून त्या कांद्याला मध्यभागी कापून मुळाकडचा भाग जमिनीत एक फूट अंतरावर लागवड करतो. कांद्याला चांगला कलर यावा म्हणून या डोंगळ्यामध्ये झेंडूची तुरळक झाडे लावली जातात. त्यामुळे या झेंडूचे परागकण या कांद्याच्या डोंगळ्यावर पडून चांगले दर्जेदार बियाणे तयार होऊन लाल कांदा तयार होतो. या स्वयंनिर्मित कांद्याच्या बियाणांमुळे चांगल्या प्रतीचा कांदा तयार होतो. यामुळे बाजारभावही चांगला मिळतो, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत नाही.जी काही कांदा बियाणाची डोंगळे निघाली आहेत ती या वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात फुललेली नाहीत, तर काही डोंगळे फुलणे बाकी आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होतो की काय याची भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे. जर यापुढे असे वातावरण राहिले तर पुढे कांद्याचे बियाणे कमी प्रमाणात तयार होतील, त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या बियाणांचा तुटवडा होणार आहे.