शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

हगणदारीमुक्तीची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे.

इंदिरानगर : नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शासनाच्या वतीने नाशिक हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा कोणत्या निकषावर ठरविण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अद्यापही बहुतेक झोपडपट्टी परिसरात सर्रासपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळचा मार्ग म्हणूून शंभरफुटी रस्ता बनविण्यात आला. या रस्त्यावरून दिवसभर वाहनाची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. परंतु सकाळ आणि सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी परिसरातील काही रहिवासी राजीवनगर झोपडपट्टी ते पिंगळेचौक आणि वडाळागावातील घरकुल योजनेसमोरील रस्त्यावर सर्रासपणे उघड्यावर शौचास बसतात. तसेच भारतनगरलगत असलेल्या घरकुल योजनेलगतच्या रस्त्यावरही उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच मार्गक्रमण करणाºयांना नाक दाबून ये-जा करावे लागते. तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न अद्यापही काही सुटत नाही. तरीही नाशिक हगणदारीमुक्त घोषणा कसे झाले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.