शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

हगणदारीमुक्तीची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे.

इंदिरानगर : नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शासनाच्या वतीने नाशिक हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा कोणत्या निकषावर ठरविण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अद्यापही बहुतेक झोपडपट्टी परिसरात सर्रासपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळचा मार्ग म्हणूून शंभरफुटी रस्ता बनविण्यात आला. या रस्त्यावरून दिवसभर वाहनाची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. परंतु सकाळ आणि सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी परिसरातील काही रहिवासी राजीवनगर झोपडपट्टी ते पिंगळेचौक आणि वडाळागावातील घरकुल योजनेसमोरील रस्त्यावर सर्रासपणे उघड्यावर शौचास बसतात. तसेच भारतनगरलगत असलेल्या घरकुल योजनेलगतच्या रस्त्यावरही उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच मार्गक्रमण करणाºयांना नाक दाबून ये-जा करावे लागते. तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न अद्यापही काही सुटत नाही. तरीही नाशिक हगणदारीमुक्त घोषणा कसे झाले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.