शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो : डॉ. मनोज दुराईराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:29 IST

नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो

नाशिक : अवयवदान चळवळ महाराष्टÑात नक्कीच यशस्वी होऊ शकते, त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून, हे शुभवर्तमान आहे; मात्र नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील हृदयरोग व अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांनी केले.अवयवदानाबाबत समाजमनात जनजागृतीसाठी विविध शहरांमध्ये जाऊन व्याख्यान देत दुराईराज यांनी प्रबोधनपर उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात त्यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातून अवयवदानासाठी नागरिक पुढे येत असून, त्याचा प्रत्यय पुण्यात अवयव प्रत्यारोपण करताना मागील वर्षी आला.

अवयवदानासाठी जिल्ह्यातून प्रमाण वाढावे, समाजाने मानसिकता बदलून पुढे यावे, यासाठी जनजागृतीद्वारे समज-गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून प्राथमिक सुविधा रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांची नोंदणी, स्वयंसेवी संस्थांना जोडून त्यांच्यामार्फत समाजात अवयवदान चळवळीविषयी जनजागृतीपर मेळावे, शिबिर घेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.