शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो : डॉ. मनोज दुराईराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:29 IST

नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो

नाशिक : अवयवदान चळवळ महाराष्टÑात नक्कीच यशस्वी होऊ शकते, त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून, हे शुभवर्तमान आहे; मात्र नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील हृदयरोग व अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांनी केले.अवयवदानाबाबत समाजमनात जनजागृतीसाठी विविध शहरांमध्ये जाऊन व्याख्यान देत दुराईराज यांनी प्रबोधनपर उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात त्यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातून अवयवदानासाठी नागरिक पुढे येत असून, त्याचा प्रत्यय पुण्यात अवयव प्रत्यारोपण करताना मागील वर्षी आला.

अवयवदानासाठी जिल्ह्यातून प्रमाण वाढावे, समाजाने मानसिकता बदलून पुढे यावे, यासाठी जनजागृतीद्वारे समज-गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून प्राथमिक सुविधा रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांची नोंदणी, स्वयंसेवी संस्थांना जोडून त्यांच्यामार्फत समाजात अवयवदान चळवळीविषयी जनजागृतीपर मेळावे, शिबिर घेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.