शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 01:05 IST

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील मºहळ बु. येथील संतोष कारभारी शेळके (४२) या शेतकºयाने त्याच्या भावाच्या गट नंबर ३५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. कर्जाला कंटाळून या शेतकºयाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. मºहळ बुद्रुक - सुरेगाव रस्त्यावरील शेळके वस्तीवर सदरचा प्रकार घडला. शेळके यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. शेळके यांनी शेतीसाठी विकास सोसायटीचे ७५००० रु पयाचे कर्ज घेतलेले होते. त्याच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले व आई असा परिवार आहे. वावी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. सदगीर करत आहे. अशीच घटना मालेगाव तालुक्यातील नरडाणे येथे घडली. बाजीराव त्र्यंबक भामरे (६०) या वयोवृद्ध शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या. राज्य सरकारने शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. सरकारच्या या मदतीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या रोखल्या जातील असे वाटत असताना चालू वर्षीदेखील जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्या कायम आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची दखल घेण्यात आली असून, महसूल व पोलीस खाते घटनेचे कारण शोधत आहे.