शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कर्जमुक्तीचे आंदोलन आता देशभरात

By admin | Updated: June 17, 2017 01:19 IST

देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करून केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्णय देशभरातील विविध शेतकरी नेत्यांच्या बैठकीत घषण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिल्ली : शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्तीसाठी देशभरात आंदोलन उभे करण्याचा तसेच स्वामिनाथन आयोगासाठी देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करून केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्णय देशभरातील विविध शेतकरी नेत्यांच्या बैठकीत घषण्यात आला.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासाठी देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी पीस फाऊंडेशनच्या सभागृहात घेण्यात आली. त्यात सदरचा निर्णय घेण्यात आला. मंदसोर (मध्यप्रदेश) येथे गोळीबारात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना व देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दाजंली वाहुन बैठकीस सुरूवात झाली. स्वामिनाथन आयोगासाठी देशभरात आंदोलन उभे करण्यावर यात चर्चा करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्रातुन खा. राजू शेट्टी, रविकांत तुपकर, प्रा.एच. एम. देसरडा, स्वामी अग्निवेश, दिल्लीचे योगेंद्र यादव, उत्तर प्रदेशचे व्ही. एस. म.सिंग, राजस्थानचे रामपाल जाट, कर्नाटकचे कोंडीअळी चंद्रशेखर बंगालचे माजी खासदार हल्लान मुल्लाह, महाराष्ट्रातील हंसराज वडघूले, बापूसाहेब कारंडे, योगेश पांडे वैभव इंगळे यांच्यासह २४ राज्यातील व ३४ शेतकरी संघटनाचे शेतकरी नेते उपस्थित होते.