शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

आदिवासी अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी बांधव रांचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 19:03 IST

सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी नृत्य, गाणी, कलापथकांनी सांस्कृतिक पोशाखात कलासंस्कृतीचे सादरीकरण केले.

ठळक मुद्देमराठी भाषेतील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते.हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी नृत्य, गाणी, कलापथकांनी सांस्कृतिक पोशाखात कलासंस्कृतीचे सादरीकरण केले. यावेळी संविधान बचाव, देश बचाव, एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक समान, जल जंगल जमीन हमारा है, हमें चाहिए आजादी, मनु वादसे, भष्टाचार से, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रांची शहरात गुरूवारी झालेल्या या मेळाव्यात अनुसुचित क्षेत्रात ५ वी आणि ६ वी अनुसुची लागू करणे, आदिवासी संस्कृतीवर विविध धर्माचे धार्मिक आक्र मण रोखणे, युनोने दिलेले मुलभूत अधिकारात ४६ कलमी घोषणा पत्रातील अधिकार लागू करणे, देशातील आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार व शोषणाविरूद्ध आंदोलन उभे करणे, शिक्षण आरोग्य कुपोषण अ‍ॅट्रोसिटी कायदा आरक्षण, वन अधिकार कायद्यावर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.या कार्यक्र मासाठी, महाराष्टÑ, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाम, ओरिसा, राज्यस्थान, दादरा नगर हवेली, प. बंगाल, दिल्ली, उत्तरांचल, तेलंगणा या १३ राज्यांसह नेपाळ येथील ५० हजार आदिवासी बांधव उपस्थित होते. रांचीतील या मेळाव्यात आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री अमरसिंग चौधरी, पोरलाल खरते, अशोक बागुल, प्रभु टोकीया, माजी सनदी अधिकारी टी. के. बागुल, प्रभाकर पवार, यशवंत पवार, राम चौरे, सी. एल. पवार, किसन ठाकरे, जयवंत गारे, बी. बी. बहिरम, के. के.गांगुर्डे, डॉ. जगदीश चौरे, चिंतामण गायकवाड, एन.एस. चौधरी, रतन चौधरी, पांडुरंग पवार, देविदास देशमुख, श्रीकांत पवार, विनायक भोये, हरिराम गावित, तुकाराम भोये, हिरामण चौधरी, लक्ष्मण भोये, नामदेव जोपळे, तुकाराम जाधव, राजू चौधरी, चंदर चौधरी, यांच्यासह नाशिक जिल्ह्यÞातील पेठ, सुरगाणा, कळवण सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक राज्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे प्रतिनिधीत्व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शिक्षक संघटनेने केले.यावेळी बिरसा मुंडा यांच्या स्मारकास उपस्थितांनी भेट दिली.