शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
2
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
3
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
4
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
5
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
6
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
7
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
8
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
9
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
10
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
11
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
12
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
13
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
14
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
15
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
16
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
17
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
18
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
19
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
20
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!

दशक्रिया घाटाची वाट बनली बिकटवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:24 IST

विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,सर्वत्र चिखलमय झालेला परिसर यामुळे या विंचूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,सर्वत्र चिखलमय झालेला परिसर यामुळे या विंचूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे झुकणा-या विंचूर गावातील दशक्रि याविधीच्या शेड दुरवस्था अन भौतिक असुविधांमुळे नागरिकांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड नाराजी वाढत असून, समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षाभरापूर्वी येथील रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीच्या अनेक समस्या मार्गी लागल्याने ग्रामपालिकेने स्मशानभूमीचा कायापालट घडवून आणला आहे. असे असले तरी येथील लोणगंगा नदीपात्रालगत असलेल्या दशक्रि या विधीच्या ठिकाणी समस्यांचा महापुर ओसांडुन वाहत आहे. येथे आल्यास आपण विंचूरसारख्या शहरात आहोत की, आदिवासी दुर्गम भागात आलो? असाच प्रश्न स्थानिक नागरिकांसह विधीसाठी आलेल्या आप्तेष्टांना पडावा इतकी दुरावस्था या ठिकाणची आहे.शेड एका बाजुस झुकले असून पावसाळ्यात अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास येते.गावातून दशक्रि या शेडकडे येणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या घाटाच्या ठिकाणी गावातुन येणा-या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असल्याने पावसाळ्यात दशक्रि या विधीच्या शेडकडे यायला जागा नसते. चिखलमय रस्त्यातून वाट काढत नागरिकांना येथे येऊन कुठेतरी आसरा घ्यावा लागतो. किमान पावसाळ्यात शेडलगत आजुबाजुला मुरु म टाकुन हा प्रश्न तात्पुरता सोडविला जाऊ शकतो. मात्र यंदा पावसाळ्यात गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा दशक्रि या विधी कार्यक्र मासाठी आलेल्या नागरिकांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागले. परिणामी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेडच्या ओट्याची लांबी वाढवून घ्यावी, विधीसाठी आलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था, शेडलगत स्वच्छता करावी, पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर करावी, परिसरात विविध प्रकारची झाडे लावून सुशोभीकरण केल्यास नदी परिसराचे सुशोभिकरण होईल, पाण्यासाठी येथे नळाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक