शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

दारणाचे पाणी भातशेतीत

By admin | Updated: August 2, 2016 00:43 IST

इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले : धरणसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ

घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधारने सरासरीपेक्षा निम्म्याहून अधिक आकडेवारी गाठली असून, तालुक्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असल्याने याचा परिणाम तालुक्यातील उद्योग व्यवसायावर झाला आहे.पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात गेली तीन दिवसांपासून मुसळधार सुरू असून, तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत, तर नदीचे पाणी लगतच्या भातशेतीत दूरवर गेल्याने भात लागवड केलेले क्षेत्र संकटात आले आहे. दरम्यान या पावसाने गेली तीन दिवसापासून थोडीही उसंत न दिल्याने सर्व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे तालुक्यात असणाऱ्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, आठ दिवसांपासून भावली धरण फुल्ल भरून वाहत असताना हे पाणी दारणा धरणात येत असल्याने दारणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. (वार्ताहर)