शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: June 20, 2017 00:41 IST

कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग तयार करून त्यात कृषी सहायकांचे पदे वर्ग करण्याचे ठरविले आहे, शासनाची ही कृती कृषी सहायकांवर अन्याय करणारी असल्याने त्या निषेधार्थ सोमवारी राज्य कृषी सहायक संघटनेने कृषी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कृषी सहायकांकडून १२ जूनपासून राज्यव्यापी आंदोलन छेडले असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केलेला आहे. परंतु कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार केलेला नाही. मृद विभागाकडे कृषी सहायकांची पदे वर्ग करण्यात येणार असल्यामुळे त्यांना पदोन्नतीसाठी पदच राहत नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सुधारित आकृतीबंध तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात यावे, कृषी सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना व इतर लाभांसाठी ग्राह्ण धरण्यात यावे आदी मागण्यांसाठी दिवसभर धरणे धरण्यात आले.या आंदोलनात शरद थेटे, अरविंद आढाव, राजेंद्र सावंत, रूपाली लोखंडे, छाया थोरात, दिगंबर पगार, सुनील सोनवणे, सुनीता कडनोर, शबाना अत्तार, मनीषा पवार, योगेश खैरनार आदी कर्मचारी उपस्थित होते. (छायाचित्र- १९ पीचजेयू६९)