शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मालेगावी पीआरपीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:09 IST

भारतातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्र (ईव्हीएम) हटवून देशाला वाचवावे तसेच झारखंड येथील तरबेज अन्सारी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मालेगाव : भारतातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्र (ईव्हीएम) हटवून देशाला वाचवावे तसेच झारखंड येथील तरबेज अन्सारी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांच्या नेतृत्वाखाली येथील पदाधिकाºयांनी आंदोलन केले.भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. पंतप्रधान निवडीसाठी देखील एका मताचा अधिकार देण्यात आला आहे. जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम हटवून देश वाचविणे गरजेचे आहे. झारखंड मधील तरबेज अन्सारी यांच्या मारेकºयांना शिक्षा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आढाव, रमाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मंगला आढाव, आनंद कापडे, नितीन बोराडे, गुलाब पगारे, किरण पगारे, दीपक पानपाटील, श्रीराम सोनवणे, प्रेमकुमार निकम, सुनिल अहिरे, सुनिल चौधरी, रविराज थोरात, बापु अहिरे, रविराज जगताप, राकेश देवरे, गणेश चौधरी, संजय वाघ, देविदास निकम, विजय भालेराव, किरण मोरे, आनंद यशोद, किरण गरुड आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliticsराजकारण