शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

ताहाराबाद रस्त्यावर धोकेदायक झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:32 IST

जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत.

जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर झाडे तोडून टाकावी, अशी मागणी वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे. ताहाराबाद, जायखेडा, नामपूर रस्त्यालगत रोगट हवामान, रासायनिक खते किटकनाशके यांचा होणारा अतिरिक्त वापर, बदलते निसर्गचक्र यामुळे गेल्या काही वर्षापासून कडूनिम्ब, आंबा, बाभुळ आदी प्रजातींच्या झाडांना मर रोगाने ग्रासले आहे. तर काही जुनी वयस्कर झाडे वाळलेली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक झाडे पूर्णपणे निष्पर्ण होऊन उभी आहेत. त्यामुळे वाळलेली झाडे केव्हा उन्मळुन पडतील याचा भरवसा नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताचा धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी जायखेडा ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे, ग्रा.प.सदस्य, तसेच सचिन कोठावदे, यशवंत पवार, नारायण सावंत, प्रवीण सावंत, सुरेश कंकरेज, शरद पवार, आधार खैरनार, यशवंत पवार, नीलेश पवार, नीलेश कांकरिया, अतुल चित्ते, आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक