शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

साधुग्राममध्ये घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: September 19, 2015 22:49 IST

साधुग्राममध्ये घाणीचे साम्राज्य

नाशिक : तिसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने साधुग्राम परिसरात सकल भागात प्रचंड पाणी साचले होते. त्यातच कचरा, चिखल आणि मातीमुळे सर्वच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. सदर कचऱ्यात ढीग त्वरित न हटविल्यास रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने कचऱ्याचे ढीग त्वरित हटवावेत, अशी मागणी सध्या वास्तव्यास असलेल्या प्रमुख महंतांनी केली आहे. संत-महंत, यांच्यासह साधू आणि परराज्यातील भाविकांना आपापल्या मूळ ठिकाणी परत जाण्याचे वेध लागले आहेत. काही साधू-भाविक तर शनिवारी दुपारीच आपले सामान बांधून निघाले; परंतु अद्यापही अनेक खालशांमध्ये महंत आणि साधूंचा निवास असल्याने स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे; परंतु शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने साफसफाई मोहीम राबविली नाही.