शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:25 IST

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ वर्षानुवर्षे पुजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजुर लावायची वेळेच येत नाही. ...

ठळक मुद्देखमताणे : हाताला नाही काम, प्यायला नाही पाणी, मजुरांना फटका

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ वर्षानुवर्षे पुजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजुर लावायची वेळेच येत नाही. पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दुध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मंजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहे.नुकतेच ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले मजुर चालु वर्षी लवकर पट्टा पडल्याने घरी लवकर आले आहेत. कारखाना चालु असताना उपजीविका भागत होती, मात्र घरी आल्यानंतर एकेका कुटुंबात पाच सहा माणसे असल्याने उपजिविका भागवायची कशी हा प्रश्न दररोज कुटुंबप्रमुखांना सतावत आहे.बांधकामाला लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यवसाय ९० टक्के बंद आहे . त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सिमेंट कामगार, बांधकाम कामगार, प्लबिंग, वीटभट्टीवरील मजुर कामगार अशा हजारो कारागीर व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने चित्र आहे.गाव सोडून पोटा पाण्यासाठी ऊसतोडीवर गेलेले हे कामगार आता आपापल्या गावी परतु लागले आहे.आजवर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या ऊसाच्या बांड्यांमुळे गुरांंच्या चारा-पाण्याचा काही काळासाठी का असेना मिटलेला प्रश्न आता मात्र या ऊसतोड कामगारांसाठी गंभीर ठरत आहे.शहर व ग्रामीण भागात बांधकाम सुरू राहिल्यावर आमच्या छोट्या मालवाहू गाड्यांना दरवाजा, सिमेंट वाहतुकीसाठी भाडे मिळत असे. परंतु दुष्काळामुळे सर्व बांधकाम बंद झाल्याने छाट्या वाहनधारकांना उपासमारीची वेळ आली आहे.- पप्पू पवार,गाडीचालक, खमताणे.ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार आता घरी परतत आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यां पाल्यांना ते घरीच ठेवत असल्याचा त्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.- वैभव बागुल,शेतकरी, खमताणे.