शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

राज्यात दंडुके मोर्चे काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

मालेगावी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत छावा संघटनेची भूमिका मांडली. यावेळी ...

मालेगावी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत छावा संघटनेची भूमिका मांडली. यावेळी जावळे पाटील म्हणाले की, १९९६ पासून आरक्षणासाठी लढा दिला जात आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने मूक मोर्चे काढले; मात्र शासनाने समाजाला फसविले. मुस्लिम, धनगर, ओबीसी समाजांचीही दिशाभूल केली. आरक्षणाच्या मुद्यावर समाजांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्रांती दिनापर्यंत शासनाला मुदत दिली जाईल. यानंतर आक्रमक भूमिका घेऊन राज्यात मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही. राज्य व केंद्र शासनाने एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू केला आहे. शासनाने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी जावळे पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेला जीवन हिरे, रवींद्र सावंत, किशोर गांगुर्डे, राजू पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.