शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:20 IST

रोहिदास गायकवाड: कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत.

ठळक मुद्दे- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर

 

रोहिदास गायकवाड:कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. मात्र छाटणी झालेल्या द्राक्ष बागात जास्त काळ पावसाने पाणी साचून राहत असल्याने द्राक्षे बागेचे मूळ बंद पडले आहे. याचा परिणाम द्राक्ष बागांच्या ओलांड्यावर होत आहे छाटणीनंतर निघणाऱ्या फुटवे यातील द्राक्ष माल अत्यल्प प्रमाणात निघत आहेत. तसेच निघालेला माल जिरत आहे व फळकूज होत आहे तर काही घडांचा आकार गोल होऊन गळून जात आहे.सर्वाधिक प्रमाणात पोंग्यात तसेच फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांचे नुकसान जास्त झालेआहे. याबागांवर फवारणी करूनही पीक हातात येण्याची शक्यता राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक बेजार झाले आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या कष्टाला मर्यादा राहिली नाही नुकसान ग्रस्त द्राक्ष बागांची तलाठी सौ.नागोरे व कृषी अधिकारी राठोड , सरपंच अंबादास गांगुर्डे उपसरपंच भारत मोरे माणिक जाधव, प्रकाश गायकवाड, अनिल गायकवाड रमेश गायकवाड, शांताराम मोरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहेप्रतिक्रि या....-परतीच्या पावसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, निघालेले घड जिरू लागले आह.े फळकूज डाऊनीच्या रोगांचे संकट येणार आहे. खते औषधे व मजुरीचा लाखो रु पये खर्च केला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा फळा वीना उभ्या आहेत.शांताराम बापुराव मोरे, द्राक्षउत्पादक शेतकरी, कोकणंगाव.- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकºयांना दिलासा देण्याची ची गरज आहे.-दत्तात्रेय संपत गायकवाड, द्राक्षे उत्पादक, शेतकरी कोकणंगाव.