शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:20 IST

रोहिदास गायकवाड: कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत.

ठळक मुद्दे- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर

 

रोहिदास गायकवाड:कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. मात्र छाटणी झालेल्या द्राक्ष बागात जास्त काळ पावसाने पाणी साचून राहत असल्याने द्राक्षे बागेचे मूळ बंद पडले आहे. याचा परिणाम द्राक्ष बागांच्या ओलांड्यावर होत आहे छाटणीनंतर निघणाऱ्या फुटवे यातील द्राक्ष माल अत्यल्प प्रमाणात निघत आहेत. तसेच निघालेला माल जिरत आहे व फळकूज होत आहे तर काही घडांचा आकार गोल होऊन गळून जात आहे.सर्वाधिक प्रमाणात पोंग्यात तसेच फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांचे नुकसान जास्त झालेआहे. याबागांवर फवारणी करूनही पीक हातात येण्याची शक्यता राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक बेजार झाले आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या कष्टाला मर्यादा राहिली नाही नुकसान ग्रस्त द्राक्ष बागांची तलाठी सौ.नागोरे व कृषी अधिकारी राठोड , सरपंच अंबादास गांगुर्डे उपसरपंच भारत मोरे माणिक जाधव, प्रकाश गायकवाड, अनिल गायकवाड रमेश गायकवाड, शांताराम मोरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहेप्रतिक्रि या....-परतीच्या पावसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, निघालेले घड जिरू लागले आह.े फळकूज डाऊनीच्या रोगांचे संकट येणार आहे. खते औषधे व मजुरीचा लाखो रु पये खर्च केला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा फळा वीना उभ्या आहेत.शांताराम बापुराव मोरे, द्राक्षउत्पादक शेतकरी, कोकणंगाव.- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकºयांना दिलासा देण्याची ची गरज आहे.-दत्तात्रेय संपत गायकवाड, द्राक्षे उत्पादक, शेतकरी कोकणंगाव.