शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:20 IST

रोहिदास गायकवाड: कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत.

ठळक मुद्दे- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर

 

रोहिदास गायकवाड:कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. मात्र छाटणी झालेल्या द्राक्ष बागात जास्त काळ पावसाने पाणी साचून राहत असल्याने द्राक्षे बागेचे मूळ बंद पडले आहे. याचा परिणाम द्राक्ष बागांच्या ओलांड्यावर होत आहे छाटणीनंतर निघणाऱ्या फुटवे यातील द्राक्ष माल अत्यल्प प्रमाणात निघत आहेत. तसेच निघालेला माल जिरत आहे व फळकूज होत आहे तर काही घडांचा आकार गोल होऊन गळून जात आहे.सर्वाधिक प्रमाणात पोंग्यात तसेच फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांचे नुकसान जास्त झालेआहे. याबागांवर फवारणी करूनही पीक हातात येण्याची शक्यता राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक बेजार झाले आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या कष्टाला मर्यादा राहिली नाही नुकसान ग्रस्त द्राक्ष बागांची तलाठी सौ.नागोरे व कृषी अधिकारी राठोड , सरपंच अंबादास गांगुर्डे उपसरपंच भारत मोरे माणिक जाधव, प्रकाश गायकवाड, अनिल गायकवाड रमेश गायकवाड, शांताराम मोरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहेप्रतिक्रि या....-परतीच्या पावसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, निघालेले घड जिरू लागले आह.े फळकूज डाऊनीच्या रोगांचे संकट येणार आहे. खते औषधे व मजुरीचा लाखो रु पये खर्च केला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा फळा वीना उभ्या आहेत.शांताराम बापुराव मोरे, द्राक्षउत्पादक शेतकरी, कोकणंगाव.- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकºयांना दिलासा देण्याची ची गरज आहे.-दत्तात्रेय संपत गायकवाड, द्राक्षे उत्पादक, शेतकरी कोकणंगाव.