शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कांद्याला मोड आल्याने नुकसान

By admin | Updated: November 18, 2016 22:19 IST

भाव गडगडले : वर्षभरात बाजार समिती बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन कारणीभूत

पिळकोस : जिल्ह्यातील बाजारसमित्यामंध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस लिलाव सुरु राहत असल्याने,याचा फटका सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून चाळीतल्या आज शिल्लक असलेल्या कांद्याला मोड आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे .बाजार समिती बेमुदत बंद करणे हे शेतकऱ््यांच्या हिताचे नसून बाजारसमिती बंद च्या काळात उन्हाळ कांदा व इतर शेतमाल रोखला जाता.े नंतर साहजिकचआवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून कांद्याला अंतिम भावाच्या तुलनेत सरासरी कमी भावाने कांदा खरेदी केलाजातो.यंदा उन्हाळ कांदा विक्र ी च्या बाबत शेतकऱ्यांची पिळवणूक झाली असल्याची तक्र ार आहे. यंदाच्या वर्षीगेल्यापाच म हिन्याच्या कालावधीत प्रथम शासनाने आडत बंद ची घोषणा केल्यावर एकम हिनाभर बाजासामित्या बंद केल्या गेल्या .यानंतर बाजारसमित्या सुरु झाल्यावर व्यापार्यांची आडत बुडल्याने व्यापार्यांकडून कांद्याचे बाजारभाव पाडले गेले ,तेव्हा उन्हाळ कांदा चारशे -पाचशे ने विकला जाऊ लागला , एक महिनाभर कांदा माल रोखला गेल्याने बाजारसमितीत आवक वाढू लागली.बाजासामितीने व्यापार्यांच्या मर्जीनुसार खरीदी केलेला कांदा हा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण पुढे करत बाजारसामित्या बंद केल्या. त्यांनतर ,कोपर्डी प्रकरण , मराठा मोर्चा या कालावधीत पुन्हा बाजार समित्या बंद व त्यानंतर दिवाळीच्या कालावधीत दहा ते पंधरा दिवस बाजासामित्या बंद ठेवल्या गेल्या व आता नोटा बंद झाल्यावर आठ दिवस बाजारसमित्या बंद झाल्यामुळे पुन्हा उन्हाळ कांदा रोखला गेला. आज कांद्याची टिकवण क्षमता पूर्णता संपली असून परिसरात थंडी वाढली असल्याने चाळीतल्या शिल्लक कांद्याल प्रचंड प्रमाणावर मोड आल्याने कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे .( वार्ताहर )