शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

कांद्याला मोड आल्याने नुकसान

By admin | Updated: November 18, 2016 22:19 IST

भाव गडगडले : वर्षभरात बाजार समिती बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन कारणीभूत

पिळकोस : जिल्ह्यातील बाजारसमित्यामंध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस लिलाव सुरु राहत असल्याने,याचा फटका सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून चाळीतल्या आज शिल्लक असलेल्या कांद्याला मोड आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे .बाजार समिती बेमुदत बंद करणे हे शेतकऱ््यांच्या हिताचे नसून बाजारसमिती बंद च्या काळात उन्हाळ कांदा व इतर शेतमाल रोखला जाता.े नंतर साहजिकचआवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून कांद्याला अंतिम भावाच्या तुलनेत सरासरी कमी भावाने कांदा खरेदी केलाजातो.यंदा उन्हाळ कांदा विक्र ी च्या बाबत शेतकऱ्यांची पिळवणूक झाली असल्याची तक्र ार आहे. यंदाच्या वर्षीगेल्यापाच म हिन्याच्या कालावधीत प्रथम शासनाने आडत बंद ची घोषणा केल्यावर एकम हिनाभर बाजासामित्या बंद केल्या गेल्या .यानंतर बाजारसमित्या सुरु झाल्यावर व्यापार्यांची आडत बुडल्याने व्यापार्यांकडून कांद्याचे बाजारभाव पाडले गेले ,तेव्हा उन्हाळ कांदा चारशे -पाचशे ने विकला जाऊ लागला , एक महिनाभर कांदा माल रोखला गेल्याने बाजारसमितीत आवक वाढू लागली.बाजासामितीने व्यापार्यांच्या मर्जीनुसार खरीदी केलेला कांदा हा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण पुढे करत बाजारसामित्या बंद केल्या. त्यांनतर ,कोपर्डी प्रकरण , मराठा मोर्चा या कालावधीत पुन्हा बाजार समित्या बंद व त्यानंतर दिवाळीच्या कालावधीत दहा ते पंधरा दिवस बाजासामित्या बंद ठेवल्या गेल्या व आता नोटा बंद झाल्यावर आठ दिवस बाजारसमित्या बंद झाल्यामुळे पुन्हा उन्हाळ कांदा रोखला गेला. आज कांद्याची टिकवण क्षमता पूर्णता संपली असून परिसरात थंडी वाढली असल्याने चाळीतल्या शिल्लक कांद्याल प्रचंड प्रमाणावर मोड आल्याने कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे .( वार्ताहर )