शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

धरणात पाणी, तरीही आणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:53 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.दोन वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या दरम्यान पावसाने दडी मारल्याने गंभीर संकट उभे राहिले होते. त्यावेळी मराठवाड्यासाठी असलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. राज्यातील भाजपा सरकारने तसा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दोन वर्षे चांगला पाऊस होत आहे. यंदाही जून आणि जुलै या दोन महिन्यांत मुबलक पाऊस असून, दहा धरणे भरली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही मुबलक पाणी असल्याने विसर्ग करावा लागला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच महापालिकेने अनेक ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा आजही कायम ठेवला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना पाण्याचे कोणतेही नियोजन होत नाही. गंगापूर धरणातील हे पाणी जाणीवपूर्वक राखीव ठेवून नजीकच्या काळात ते मराठवाड्यासाठी देण्याचा भाजपाचा घाट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. नाशिक शहराला गरजेपुरते पाणी मिळत असताना नाशिकमध्ये पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप मराठवाड्यातील राजकीय नेत्यांकडून केला जातो. सध्या गरजेनुसार पाणी न वापरता नागरिकांना त्रास देऊन पाण्याची बचत केली जात आहे, तसे झाल्यास नाशिककरांना इतक्या पाण्याची गरज नाही हे मराठवाड्याचे म्हणणे खरे होऊ शकेल, असे बोरस्ते म्हणाले. गंगापूर धरण भरल्यानंतर महापौरांनी जलपूजन केले तेव्हाच ही मागणी आपण केली होती. परंतु तरीही त्याची दखल सत्ताधिकाºयांनी घेतली नसल्याचे बोरस्ते म्हणाले.