शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:27 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयेपाण्यात : निकृष्ट बांधकाम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सन २०१० मध्ये या परिसरातील २० शेतकऱ्यांनी एकत्रित येत येथे बंधाºयाच्या मंजुरीसाठी ८० हजार रु पये जमा केले होते. त्या अनुषंगाने आमदार निधीतून ३० लाख रुपये खर्च करून कोल्हापूर टाइप १३ फूट उंचीचा बंधारा बांधण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकºयांना या पाण्याचा फायदा झाला. मात्र पाण्याची वाढती मागणी व गत दोन वर्षांपूर्वी पडलेली दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकºयांनी या पाण्याकडे धाव घेऊन पुन्हा २० शेतकºयांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये लोकवर्गणी जमा करून या बंधाºयाची उंची वाढवून या पाण्याचे वाटेकरी झाले. मात्र या बंधाºयाला गळीत लागून तो फुटला.हजारो लिटर पाणी वायाबंधाºयाच्या वरच्या भागात वनविभागाच्या हद्दीतएक नवीन माती बंधारा बांधण्यात आला. मात्रएकच वर्षात तो बंधारा फुटल्याने नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा सन २०१६ मध्ये २० शेतकºयांनी एकत्र येऊन प्रत्येकी दोन लाख रुपये एकूण ४० लाख रु पयेजमा करून तब्बल ३२ फूट उंचीच्या बंधाºयाचे काम करण्यात आले. त्यामुळे मागे दोन किमी अंतरावर पाण्याचा साठा वाढला होता. त्यामुळे नवीन वीस शेतकºयांसह एकूण ८० शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार होता.गतवर्षी वरील ८० शेतकºयांपैकी काही जणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करून घेत. मात्र यावर्षी निव्वळ रिमझिम पावसात या बंधाºयाला गळती लागून बंधारा फुटल्याने साठलेले हजारो लिटर पाणी वाहून गेल्याने नवीन वीस शेतकºयांनी दोन - दोन लाख रु पये लोकवर्गणी देऊनही यांच्या शेतशिवारात पाण्याचा एक थेंबही न पोहचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. व्यवहारात गोंधळ होऊनदेखील सर्व तोंडावर बोट आणि हाताची घडी घालून बसले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.