शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:27 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयेपाण्यात : निकृष्ट बांधकाम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सन २०१० मध्ये या परिसरातील २० शेतकऱ्यांनी एकत्रित येत येथे बंधाºयाच्या मंजुरीसाठी ८० हजार रु पये जमा केले होते. त्या अनुषंगाने आमदार निधीतून ३० लाख रुपये खर्च करून कोल्हापूर टाइप १३ फूट उंचीचा बंधारा बांधण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकºयांना या पाण्याचा फायदा झाला. मात्र पाण्याची वाढती मागणी व गत दोन वर्षांपूर्वी पडलेली दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकºयांनी या पाण्याकडे धाव घेऊन पुन्हा २० शेतकºयांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये लोकवर्गणी जमा करून या बंधाºयाची उंची वाढवून या पाण्याचे वाटेकरी झाले. मात्र या बंधाºयाला गळीत लागून तो फुटला.हजारो लिटर पाणी वायाबंधाºयाच्या वरच्या भागात वनविभागाच्या हद्दीतएक नवीन माती बंधारा बांधण्यात आला. मात्रएकच वर्षात तो बंधारा फुटल्याने नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा सन २०१६ मध्ये २० शेतकºयांनी एकत्र येऊन प्रत्येकी दोन लाख रुपये एकूण ४० लाख रु पयेजमा करून तब्बल ३२ फूट उंचीच्या बंधाºयाचे काम करण्यात आले. त्यामुळे मागे दोन किमी अंतरावर पाण्याचा साठा वाढला होता. त्यामुळे नवीन वीस शेतकºयांसह एकूण ८० शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार होता.गतवर्षी वरील ८० शेतकºयांपैकी काही जणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करून घेत. मात्र यावर्षी निव्वळ रिमझिम पावसात या बंधाºयाला गळती लागून बंधारा फुटल्याने साठलेले हजारो लिटर पाणी वाहून गेल्याने नवीन वीस शेतकºयांनी दोन - दोन लाख रु पये लोकवर्गणी देऊनही यांच्या शेतशिवारात पाण्याचा एक थेंबही न पोहचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. व्यवहारात गोंधळ होऊनदेखील सर्व तोंडावर बोट आणि हाताची घडी घालून बसले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.