शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:44 IST

औदांणे: बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.

ठळक मुद्दे शेत करी हतबल :मोसम खो-यात डाळीबं बागां उपटल्या

औदांणे:बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.तेल्या मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले आहेत पाण्याअभावी सतत दुष्काळी परिस्थीती ,कष्ट करु नही पिके हाती येत नाही कर्जाचासामना करावा लागतआहे. कर्ज काढून औषधे, फवारणी ,खर्च,करु नही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदी नाले,विहीरी कोरडे ठाक पडल्या आहेत सात महिने अगोदरच पिणयाच्या पाण्याची टंचाई-उन्हाळासुरु होण्याआधीच भासूलागली आहे. शेत कऱ्यांनी डाळींब बागा नष्ट केल्या व भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला. कांदा लागवडही मोठया प्रमाणात केली गेली. व चढ उतार भाव कोणाला सापडला तर कोनाला नाही अशी शेतक-यांची अवस्था त्यातच भाजीपाला पिकाला व कांदयाला ही कवडीमोलभाव मिळत असल्ल्याने शेत करी हतबल झाले आहेत. सद्या डाळींबाला भाव अस ला तरी अन्य बागा शेतकºयांनी राखुन ठेवल्या होत्या.परंतु तेल्याव मर रोगा मुळे व पाण्याअभावी बागा नष्ट करत लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करित आहेत . आंतरिपकांकडे शेतकरी वळु लागला आहे. फ्लावर , कोबी .मेथी,टमाटे या भाजीपाला पिकालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या बाजार रु पी दरबारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेआहेत.