शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:44 IST

औदांणे: बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.

ठळक मुद्दे शेत करी हतबल :मोसम खो-यात डाळीबं बागां उपटल्या

औदांणे:बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.तेल्या मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले आहेत पाण्याअभावी सतत दुष्काळी परिस्थीती ,कष्ट करु नही पिके हाती येत नाही कर्जाचासामना करावा लागतआहे. कर्ज काढून औषधे, फवारणी ,खर्च,करु नही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदी नाले,विहीरी कोरडे ठाक पडल्या आहेत सात महिने अगोदरच पिणयाच्या पाण्याची टंचाई-उन्हाळासुरु होण्याआधीच भासूलागली आहे. शेत कऱ्यांनी डाळींब बागा नष्ट केल्या व भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला. कांदा लागवडही मोठया प्रमाणात केली गेली. व चढ उतार भाव कोणाला सापडला तर कोनाला नाही अशी शेतक-यांची अवस्था त्यातच भाजीपाला पिकाला व कांदयाला ही कवडीमोलभाव मिळत असल्ल्याने शेत करी हतबल झाले आहेत. सद्या डाळींबाला भाव अस ला तरी अन्य बागा शेतकºयांनी राखुन ठेवल्या होत्या.परंतु तेल्याव मर रोगा मुळे व पाण्याअभावी बागा नष्ट करत लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करित आहेत . आंतरिपकांकडे शेतकरी वळु लागला आहे. फ्लावर , कोबी .मेथी,टमाटे या भाजीपाला पिकालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या बाजार रु पी दरबारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेआहेत.