शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडच्या कालव्यातून सोडले आवर्तन

By admin | Updated: September 8, 2015 00:10 IST

कडक पहारा : पोलीस बंदोबस्तात पाणी नेणार साठवण बंधाऱ्यात

दिंडोरी : मनमाड व येवला येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी पालखेड धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी दुपारी ४ वाजता पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले. कडक पोलीस पहाऱ्यात पाणी येवला मनमाडच्या साठवण बंधाऱ्यात नेण्यात येणार आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणांत अत्यल्प साठा असून, कादवाचे नदीपात्र प्रथमच कोरडे पडले आहे. मनमाड व येवला शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. अखेर शनिवारी आवर्तन सोडले असून, ३३० क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणात अवघा ३७५ द.ल.घ.फू. साठा शिल्लक आहे तर इतर धरणातही अल्प साठा आहे. दरम्यान, पाण्याची चोरी होऊ नये म्हणून प्रशासनाने पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. (वार्ताहर)