शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निर्बंधानंतर ‘पीएमसी’वर ग्राहकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:19 IST

रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे.

नाशिक : रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या कष्टाची पुंजी परत मिळविण्यासाठी आपल्या लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. परंतु शाखा व्यवस्थापकांनी एका ग्राहकाला केवळ एक हजार रुपयेच देण्याची तयारी दर्शविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करीत आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा आग्रह धरल्याने बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (दि.२४) निर्बंध लादल्याने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बँकेच्या स्थितीची जबाबदारीस्वीकारत ग्राहकांना सहा महिन्यांत ही परिस्थिती सुधारण्याविषयी आश्वासित केले. मात्र त्याने ग्राहकांचे समाधान झाले नाही. उलट ग्राहकांमध्ये बँक बंद होणार, आपले पैसे बुडणार या भीतीने बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी करून शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने बँक प्रशानाने

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPMC Bankपीएमसी बँक