शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

पतपुरवठा आराखड्यात १० टक्के वाढ

By admin | Updated: April 28, 2017 02:33 IST

नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली

 नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, गुरुवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली. सर्वाधिक वाढ कृषी क्षेत्रात करण्यात आल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महाराष्ट्र बॅँकेचे सरव्यवस्थापक सी. के. वर्मा, विभागीय व्यवस्थापक आर. एम. पाटील, लीड बॅँक मॅनेजर अशोक चव्हाण हे उपस्थित होते. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १२६० कोटी रुपयांचा पत आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. यंदा त्यात ९.९० टक्क्यांनी वाढ करण्यात येऊन तो १३,२५५ कोटी इतका करण्यात आला आहे. त्यात प्राधान्य क्रम सेक्टरसाठी १०२५५ कोटी रुपयांची तरतूद असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात वाढ करण्यात आली.प्राधान्यक्रम सेक्टरसाठी ९५९ कोटींची तरतूद होती. पीककर्जासाठी ४०११ कोटींची तरतूद आहे. कृषी क्षेत्रातील योजना पाहता कृषी क्षेत्रासाठी ६१०० कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आल्याने चालना मिळणार आहे.