शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

संस्कारांतून विचारांची निर्मिती : थोरात

By admin | Updated: October 20, 2015 23:08 IST

संस्कारांतून विचारांची निर्मिती : थोरात

निफाड : शरीर आणि बाह्य जग यातील दुवा म्हणजे मन होय. संस्कारांतून आपल्यामध्ये विचारांची निर्मिती होत असते. इच्छा निर्माण होऊन माणूस कृतीकडे वळतो. त्यातून सवयी लागून चारित्र्य घडत असल्याचे प्रतिपादन विक्रम थोरात यांनी केले. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे त्यांनी तिसरे पुष्प गुंफले. मनाला शक्तिशाली करण्यासाठी माणसामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे. ज्ञानाची कास धरली तर मन:शक्ती वाढते. आपले मन:स्वास्थ्य टिकवायचे असेल तर छोट्या गोष्टीतून आनंद मिळविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सकस आहाराबरोबर शरीरासाठी प्राणायामचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पासाठी प्रायोजक म्हणून सामाजिक कार्यकर्ते वि. दा. व्यवहारे, प्रभाकर अहेरराव होते. सूत्रसंचालन नईम पठाण यांनी केले. रतनपाटील वडघुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)