शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशमाने जि. प. शाळेचा शतक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:27 IST

  देशमाने : जगातील अनेक देशांना भेटी दिल्या पण आपल्या भारत देशाईतका श्रीमंत देश नाही.आपल्याकडे काहीच कमी नाही. सत्ता आहे, विज्ञान आहे, शिकलेले अनेक चांगले गुणी नामवंत लोक आहे, पण कुणालाच काही मिळू नये या भावनेमुळे आपणच आपले नुकसान करत आहे. देशमाने प्राथमिक शाळा शतक महोत्सव वर्षा निमित्त मुख्य वक्ते म्हणून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते.

ठळक मुद्देदेशमाने प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा साजरा झाला. यावेळी शाळेत शिकलेल्या७० वर्ष वयाच्या पुढील माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ९४ वर्ष वयाचे रामचंद्र भालके यांच्या हस्ते केक कापण्यात आला. प्रमुख पाह

 देशमाने :जगातील अनेक देशांना भेटी दिल्या पण आपल्या भारत देशाईतका श्रीमंत देश नाही.आपल्याकडे काहीच कमी नाही. सत्ता आहे, विज्ञान आहे, शिकलेले अनेक चांगले गुणी नामवंत लोक आहे, पण कुणालाच काही मिळू नये या भावनेमुळे आपणच आपले नुकसान करत आहे.देशमाने प्राथमिक शाळा शतक महोत्सव वर्षा निमित्त मुख्य वक्ते म्हणून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अशोक दुघड होते.समाज खूप चांगला आहे, समाजाने कुणावरही विसंबून न राहता गावच्या विकासासाठी स्वयंपूर्ण बनले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राज्याचे उदाहरण देत तेव्हाचा काळ निश्चित चांगला होता कारण ते माणसाला जगायला शिकवत होते ते जातीपातीचे राजकारण करत नव्हते.गावात पिण्यास चांगले पाणी असावे, वापरलेले पाणी जमिनीत मुरवा, झाडे लावा, शौचालयाचा वापर करा, सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, अन कुटुंबातील प्रत्येकाने गोडीगुलाबीने वागले पाहिजे. वरील सहा सुत्रामुळे माझे पाटोदा गाव सुजलाम-सुफलाम बनल्याचे पेरे पाटलांनी सांगितले. गावविकासाठी शासनाकडून विविध योजना कार्यान्वित असून देखील त्या जनतेपर्यंत पोहचत नसल्याची खतं देखील त्यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी केले.