शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

कोरोनाची लाट ;अभ्यागतांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

नाशिक: कोरेानाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतरवेळी दररोज ७०० ते ...

नाशिक: कोरेानाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतरवेळी दररोज ७०० ते ८०० अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतांना गेल्या आठवड्यापासून ही संख्या निम्यावर आली आहे. आता दिवसाला केवळ साडेतीनशे ते चारशेच अभ्यागत कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढत आहे.

जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारेा लोकांची येजा सुरू असते. विविध प्रकारचे परवाने, प्रस्ताव, ना हरकत दाखले, प्रमाणपत्रे तसेच योजना, सुनावणी आदि कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी, प्रांत, रेाजगार हमी, वनहक्क, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, ग्रामपंचायत विभाग, गौण खनिज, रोजगार हमी, संजय गांधी निराधार योजना, मुद्रांक विभाग, विवाह नोंदणी आदि ५२ विभाग आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वर्दळ असते.

प्रत्यक्ष मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर घेतल्या जाणाऱ्या नोंदणीनुसार कार्यालयात दररोज ७०० ते ८०० इतके अभ्यागत कार्यालयात येतात. परंतू गेल्या आठ दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून ही संख्या केवळ ३५० ते ४०० इतकीच झाली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसते.

===Photopath===

170321\17nsk_24_17032021_13.jpg

===Caption===

कलेक्टर ऑफीस