शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे

By admin | Updated: February 9, 2015 01:18 IST

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे

  नाशिक : जिल्'ातील प्रत्येक गावातील टंचाई दूर करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने परस्पर समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत मुंडे म्हणाल्या की, योजनेच्या यशासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जिल्'ातील अधिक टंचाई असलेल्या भागातील गावात प्राधान्याने हे अभियान राबविण्यात यावे. गावातील जलस्त्रोत दुरु स्ती, बळकटीकरण, गाळ काढणे आदि कामे हाती घेऊन पावसाचे पाणी गावातच अडविण्याचा आणि मुरविण्याचा व्यापक प्रयत्न लोकसहभागातून करण्यात यावा. या कामांसाठी जिल्हा योजनेतून निधीची तरतूद करण्यात यावी. अभियान राबविताना त्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार क्रि यान्वयनात सुधारणा करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत जिल्'ात हाती घेण्यात आलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.