शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे

By admin | Updated: February 9, 2015 01:18 IST

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे

  नाशिक : जिल्'ातील प्रत्येक गावातील टंचाई दूर करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने परस्पर समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत मुंडे म्हणाल्या की, योजनेच्या यशासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जिल्'ातील अधिक टंचाई असलेल्या भागातील गावात प्राधान्याने हे अभियान राबविण्यात यावे. गावातील जलस्त्रोत दुरु स्ती, बळकटीकरण, गाळ काढणे आदि कामे हाती घेऊन पावसाचे पाणी गावातच अडविण्याचा आणि मुरविण्याचा व्यापक प्रयत्न लोकसहभागातून करण्यात यावा. या कामांसाठी जिल्हा योजनेतून निधीची तरतूद करण्यात यावी. अभियान राबविताना त्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार क्रि यान्वयनात सुधारणा करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत जिल्'ात हाती घेण्यात आलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.