शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे

By admin | Updated: February 9, 2015 01:18 IST

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे

  नाशिक : जिल्'ातील प्रत्येक गावातील टंचाई दूर करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने परस्पर समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत मुंडे म्हणाल्या की, योजनेच्या यशासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जिल्'ातील अधिक टंचाई असलेल्या भागातील गावात प्राधान्याने हे अभियान राबविण्यात यावे. गावातील जलस्त्रोत दुरु स्ती, बळकटीकरण, गाळ काढणे आदि कामे हाती घेऊन पावसाचे पाणी गावातच अडविण्याचा आणि मुरविण्याचा व्यापक प्रयत्न लोकसहभागातून करण्यात यावा. या कामांसाठी जिल्हा योजनेतून निधीची तरतूद करण्यात यावी. अभियान राबविताना त्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार क्रि यान्वयनात सुधारणा करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत जिल्'ात हाती घेण्यात आलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.