शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

लोकसाहित्यात संत रचनांचे मोलाचे योगदान

By admin | Updated: September 26, 2016 02:03 IST

उमप यांनी उलगडला साहित्याचा आविष्कार

नाशिक : संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आदि संतांनी रचलेले अभंग, काव्य आणि भारूड यांचे आजच्या लोकसाहित्यात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी के ले. रावसाहेब सभागृहात महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभा संगम संमेलनात ‘साहित्यिकांचा आविष्कार’ विषयावर ते बोलत होते. उमप म्हणाले, अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमनानंतर येथील सांस्कृतिक साहित्याचा राजाश्रय धोक्यात आला. मात्र याच काळात संतांनी त्यांच्या अभंग, काव्य, भारुडांच्या माध्यमातून सांस्कृ तिक साहित्याची नितीमूल्यांचे पुनरुज्जीवन करीत साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. संत साहित्य ते लोक संगीत आणि लोक कलेचा प्रवास उलगडून सांगताना फु बाई फू.. फुगडी फू, विंचू चावला आदि भारुड लोकगीतांचे सादरीकरण केले. उमप यांनी पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्यातील रंगलेल्या सामन्याचेही वर्णन रंगवताना त्यांनी गण, गौळण, वग यांतील विविध पदांचे गायन करून लावणी व तमाशाचा पेशवाईपासून झालेला प्रवास उलगडून सांगितला. (प्रतिनिधी)