शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

देश घडविण्यासाठी योगदान द्या

By admin | Updated: August 9, 2014 00:50 IST

भुतडा : मनभावन मधुर मीलन समारोह

नाशिक : समाजात पडत चाललेल्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देऊन समाजाबरोबरच राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन रामकुमार भुतडा यांनी केले. अखिल भारतीय मारवाडी महासभेच्या मनभावन मधुर सावन मीलन समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले समाजात आजकाल ज्येष्ठांचा आदर करणे कमी झाले आहे. लग्नाच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सध्या मुलींचे लग्न उशिरा होतात. पूर्वी लवकर व्हायचे. टीव्हीसारख्या साहित्यांमुळे मुले लवकर वयात येत असताना त्यांची लग्ने लांबणे चांगले लक्षण नसून वयात लग्न न झाल्यास पुढे अनेक समस्या उद्भवतात. जन्माला येणारी मुले सशक्त नसतात. उशिरा होणारी लग्नेही फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे लग्न आधी करा आणि नंतर शिक्षण घ्या, असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला. याप्रसंगी व्यासपीठावर रमेश मालू, राजाराम भांगडिया, शोभना बुब, सचिन मालपाणी, रामविलास बुब, अमृतलाल मुंदडा, महेश मुंदडा, पुष्पा तोष्णीवाल, शैला कलंत्री, अंजनुकुमार मुंदडा, रामनिवास जेठाविया, कमलकिशोर चांडक आदि उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि महेश पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर समाजातील सुमारे २५ ज्येष्ठ नागरिकांचा सहस्रचंद्र दर्शन सेहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर जवाहर बाहेती, मनीष मुंदडा, रामनिवास जेथलिया, कमलकिशोर चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. समाजातील गुणवंतांचा सत्कार झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रदीप बुब, शोभना बुब, सचिन मालपाणी यांनी प्रास्तविक केले. प्रमुख पाहुणे संदीप काबरा यांनी समाजातील महिलांनीही संघटना वाढवून अन्यायाविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. अध्यक्ष सतीश चरखा यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)